Live Cricket!

Facebook Like

अभ्यास
 

टॉप स्टोरी

  • 'आयसीएसई'च्या दहावीचा निकाल जाहीर
    'आयसीएसई'च्या दहावीच्या निकालात महाराष्ट्राच्या लेकींनी घवघवीत यश मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या तीन मुली देशात अव्वल ठरल्या आहेत. या तीनही 98.40 टक्के मार्क्स मिळाले आहेत. पुण्याच्या सेंट मेरी हायस्कूलची अंकिता अग्रवाल, सिमरन खानुजा, तर मुंबईच्या चतुर्भुज नाझीर

Live TV


शिक्षणविषयक इतर घडामोडी

'२ दिवसांत कामावर रुजू व्हा नाहीतर मेस्मा लाव

News image

येत्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा नाही

शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका

News image

१ जूनपासून फक्त अध्यापनाचं काममुंबई: राज्यातील शिक्षकांची १ जूनपासून अशैक्षणिक कामांमधून सुटका

'मेस्मा'ची छडी उगारल्यानंतर प्राध्यापकांची धा

News image

नेट-सेट प्रश्नी सरकारकडून भीक नाहीचमुंबई : सरकारने 'मेस्मा'ची छडी उगारल्यावर मुंबईतील बुक्टोच्या

मुंबई विद्यापिठाचे नवे डिग्री, डिप्लोमा कोर्स

News image

मुंबई : विद्यापिठाने या वर्षापासून काही नवीन डिग्री, डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स

१.७५ लाख विद्यार्थी अन् परीक्षा केंद्रं अवघी

News image

नीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोचीउस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. यावर्षी

मुंबई विद्यापीठाच्या १८ मे रोजीच्या परीक्षा ल

News image

एमपीएससीच्या परीक्षेमुळे विद्यापीठाचा निर्णयमुंबई: एमपीएससीच्या परीक्षेमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे.

कौल मराठी मनाचा

अनेक घोटाळे, वाद, भांडणे आणि गदारोळानंतरही संसद पवित्र सभागृह ठरतं तर एखाद-दुसऱ्या फिक्सिंगच्या घटनेनंतर आयपीएल इंडियन पाप लीग कसं काय बनू शकतं? या सिद्धूच्या मताशी आपण सहमत आहात का?

 

बारावी

१.७५ लाख विद्यार्थी अन् परीक्षा केंद्रं अवघी ६!

नीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोची

उस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची चांगलीच गोची झाली आहे. यावर्षी सीबीएससी पॅर्टनवर मेडिकलची पात्रता परीक्षा होत आहे. मात्र राज्यातल्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात फक्त सहा परीक्षा केंद्रं आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक

पेपर तपासणीवरील प्राध्यापकांचा बहिष्कार मागे

नीटच्या कारभाराने विद्यार्थ्यांची गोची

उस्मानाबाद: नीटच्या परीक्षेमुळे

OTHER NEWS

More>>

दहावी

'आयसीएसई'च्या दहावीचा निकाल जाहीर

राज्याच्या तीन मुली अव्वल स्थानी

मुंबई : 'आयसीएसई'च्या दहावीच्या निकालात महाराष्ट्राच्या लेकींनी घवघवीत यश मिळवलं आहे.

महाराष्ट्राच्या तीन मुली देशात अव्वल ठरल्या आहेत.

या तीनही 98.40 टक्के मार्क्स मिळाले आहेत.पुण्याच्या सेंट मेरी हायस्कूलची अंकिता अग्रवाल,

दहावीची भूगोलाची पुस्तके मागे घेणार

राज्याच्या तीन मुली अव्वल स्थानी

मुंबई :

OTHER NEWS

More>>

इतर

एमपीएससी परीक्षार्थींना पुन्हा मनस्ताप

काही परीक्षा केंद्रांमध्ये अचानक बदल

मुंबई: एमपीएससीची परीक्षा अवघ्या काही तासांवर आली आहे, मात्र आयोगाच्या गचाळ कारभारानं परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागतोय.

काही परीक्षार्थींना देण्यात आलेलं परीक्षा केंद्र अचानकपणे बदलण्यात आलं आहे. तर काही जणांचे परीक्षा क्रमांकही

प्राध्यापकांचं कामकाज उद्यापासून सुरू

काही परीक्षा केंद्रांमध्ये अचानक बदल

मुंबई:

OTHER NEWS

More>>